ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जल व मृद संधारण
या विभागात जल व मृद संधारणा ची माहिती व पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय? याबद्दल माहिती दिली आहे.
जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग
शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहिली.
महाराष्ट्रातील मृद व जलसंधारण
महाराष्टातील ३०७.५८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र वहितींखाली आहे. यातील ८२ टक्के क्षेत्र पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रात मोडते.
निर्धाराने सुटला पाणीप्रश्न
एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार केला.
वनराई बंधारा बांधण्याची रीत
आवश्यक तेवढी पोती जमा करावीत. प्रत्येक पोत्यात रेती, माती इ. भरून पोती शिवून घ्यावीत.
जल-मृद संधारणाच्या उपाययोजना
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा.
जलसंधारणाच्या उपाययोजना
मृद् व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात.
पुसला 'अवर्षणग्रस्त'चा शिक्का
नाला खोलीकरण, रुंदीकरण, तसेच त्यावर बंधारा, अशी जलसंधारणाची छोटी कामे मोठ्या परिवर्तनाचे निमित्त कशी ठरतात, याचा आदर्श बोदड (जि. वर्धा) या गावाने घालून दिला आहे.
गोजुबावी झाले हिरवेगार
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोजुबावी (ता. बारामती, पुणे) गावाने गेल्या दीड वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केली आहेत.
वन संधारण आणि विकास
पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षातील अपरिमीत वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. यामुळे वातावरणात तापमान वाढ, वातावरणीय बदल, पूर, दुष्काळसदृश परिस्थिती, गारांचा पाऊस अशा अनपेक्षितरीत्या येणाऱ्या समस्यांना आपणाला सामोरे जावे लागत आहे.
जलसंधारणाचे 'भगीरथ' प्रयत्न
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या चिखली तालुक्यात (जि. बुलडाणा) भगीरथ जलसंजीवनी योजना प्रकल्पांच्या माध्यमातून नदी खोली व रुंदीकरण, बंधारे उभारणीची कामे करण्यात येत आहेत.
पाण्याचा ताळेबंद मांडणारे गाव
उपलब्ध पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन करणारे गाव म्हणून जालन्यातील शिवणी हे गाव ओळखले जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जल - भूमी संधारण अभियान
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना
English to Hindi Transliterate